ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात वखार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला?www.marathihelp.com

द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 42 +22