1857 च्या भारतीय उठावाचे कारण काय?www.marathihelp.com

उठावाची कारणे
कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे. १८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:34 ( 1 year ago) 5 Answer 78617 +22