जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 11 months ago marathi 0 views

भारतात लोकसंख्याचे वितरण कसे आहे?www.marathihelp.com

भारतात मानवी सुख सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रदेशात लोकसंखे वितरण दाट आढळते तर या सुविधा उपलब्ध नसलेल्या प्रदेशात हे वितरण विरळ आढळते.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 11 months ago marathi 0 views

चंपारण सत्याग्रह का सुरू झाला?www.marathihelp.com

10 एप्रिल 1917 रोजी ते पहिल्यांदा पाटण्याला पोहोचले आणि पाच दिवसांनी ते मुझफ्फरपूरहून चंपारणचे जिल्हा मुख्यालय असलेल्या मोतिहारी येथे पोहोचले. नीळ बागायतदारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 17 एप्रिल रोजी चंपारण सत्याग्रह सुरू केला आणि ब्रिटिश प्रशासनाला विरोध करणारी भारताची पहिली सविनय कायदेभंग चळवळ म्हणून चिन्हांकित केले.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 11 months ago marathi 0 views

गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोठे केला?www.marathihelp.com

योग्य उत्तर चंपारण्य हे आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह होय. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 11 months ago marathi 0 views

जंगल सत्याग्रहाचे जनक कोण?www.marathihelp.com

रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या वीरपुरुषांना जीव गमवावा लागला, आणि ते हुतात्मे झाले. २५ सप्टेंबर१९३० रोजी हा जंगल सत्याग्रह झाला, या सत्याग्रहाला चिरनेरचा जंगल सत्याग्रह म्हणतात

Continue reading
Not solved 5
General Knowledge 11 months ago marathi 0 views

जंगल सत्याग्रह चे कार्यालय कुठे आहे?www.marathihelp.com

सरसंघचालक आणि संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील करडगावच्या घाट परिसरात 91 वर्षांपूर्वी जंगल सत्याग्रह केला होता. त्याच सत्याग्रहाच्या ठिकाणी एक भव्य संग्रहालय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तर्फे येत्या काही दिवसात तयार करण्यात येणार आहे.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 11 months ago marathi 0 views

जंगल सत्याग्रह म्हणजे काय?www.marathihelp.com

ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधींनी उभारलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून सन १९३०मध्ये चिरनेर जंगल सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहामध्ये जंगलचा कायदा तोडण्यासाठी सत्याग्रही जमावाने झाडे तोडण्यास सुरुवात केली. जंगलाचा कायदा तोडला, भारत माता की जय अशा जयघोषात सत्याग्रहाला गती आली.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 11 months ago marathi 0 views
Load More Questions

महाराष्ट्रातील उंच शिखर कोणते ?www.marathihelp.com

कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?www.marathihelp.com

आशिया (Asia) हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.

पृथ्वीवरील जमिनीच्या ३०% जागा आशिया खंडाने व्यापली आहे. पृथ्वीवरील एकंदरीत लोकसंख्या पाहता याच खंडात लोकसंख्या जास्त आहे.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?www.marathihelp.com

कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

भारत देश कधी स्वतंत्र झाला होता?www.marathihelp.com

दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले?www.marathihelp.com

गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views
Load More Questions

पूर्व महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडून वाहते?www.marathihelp.com

पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या महाराष्ट्रातील इतर नद्यांप्रमाणे कोयना नदी उत्तर-दक्षिण दिशेने वाहते. कोयना नदी कोयना धरण आणि कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे.

Continue reading
Not solved 5
भौगोलिक 1 year ago marathi 0 views

पर्यावरण संरक्षण आणि त्याचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगली अनुभूतीच आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर साथीचे अनेक रोग पसरायला मदत होते. सार्स, इबोला, निपा, चिकनगुनिया, मलेरिया, स्वाइन फ्लू आणि आता करोना हे सारे साथीचे रोग पर्यावरणाचे संरक्षण करता न आल्यामुळेच जगभर पसरले व वाढले. हे लक्षात घेता पर्यावरणाचे महत्त्व किती आहे हे कळून येते.

Continue reading
Not solved 5
पर्यावरण 1 year ago marathi 0 views

100 शब्दांत आपत्ती म्हणजे काय?www.marathihelp.com

आपत्ती म्हणजे काय
मित्रांनो, आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

हंटर कमीशन म्हणजे काय?www.marathihelp.com

हंटर कमीशन म्हणजे काय?
भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) : इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा ⇨ वुडचा अहवाल असे संबोधले जाते. हा अहवाल १९ जुलै १८५४ रोजी प्रसृत करण्यात

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

प्रकल्पाचे प्रकार किती आहेत?www.marathihelp.com

प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प. 3.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

पंचायत समितीची रचना कशी असते?www.marathihelp.com

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद गटासाठी दोन पंचायत समिती सभासद गुप्त मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात. पंचायत समितीला गटास 'गण' असे म्हणतात. १७,५०० लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्याची निवड मतदार करतात. विकासगटामध्ये (ब्लॉक) निवडून येणाऱ्या जागांपैकी ५० % जागा महिलांसाठी आरक्षित अहेत.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views
Load More Questions in marathi Language

भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे आहेत?www.marathihelp.com

मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views

अलाबामामधील सर्वात मोठे लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?www.marathihelp.com

लोकसंख्येनुसार सर्वात मोठी नगरपालिका 215,006 रहिवासी असलेली हंट्सविले आहे तर लोकसंख्येनुसार सर्वात लहान 14 रहिवासी असलेली ओक हिल आहे.

Continue reading
Not solved 5
General Knowledge 1 year ago marathi 0 views
Load More Questions