सेंद्रिय खत अजैविक पेक्षा चांगले का आहे?www.marathihelp.com

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरुपात घेत नाहीत. ज्या वेळी सूक्ष्मजीवांकडून सेंद्रिय घटकांचे विघटन होते त्यानंतरच असेंद्रिय (रासायनिक) स्वरुपात सर्व अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.

solved 5
कृषि Tuesday 21st Mar 2023 : 16:08 ( 1 year ago) 5 Answer 131194 +22