सतराशे 26 पर्यंत कोल्हापूरचे राज्यकर्ते कोण होते?www.marathihelp.com

इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभ्रुत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:13 ( 1 year ago) 5 Answer 87411 +22