शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली?www.marathihelp.com

रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

solved 5
वैश्विक Thursday 8th Dec 2022 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 6024 +22