राष्ट्रीय आयोगाने तक्रार अर्ज किती प्रतीमध्ये सादर करावा?www.marathihelp.com

राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार करताना त्याच्या सहा प्रती पाठवाव्यात. ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, अशा व्यक्ती/संस्था एकाहून अधिक असल्यास त्याप्रमाणात प्रती पाठवाव्यात. तक्रार अर्ज व्यक्तिशः दाखल करून त्यावेळी तक्रारदाराने तक्रारीची पोहोच स्वतःच्या प्रतीवर घेणे इष्ट आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 7962 +22