महात्मा गांधींच्या मते स्वराज म्हणजे काय?www.marathihelp.com

स्वराज्य याचा अर्थ स्वत:च्या मनावर राज्य. स्वत: बदलणे, परिवर्तन घडवून आणणे आणि या निसर्गाच्या कुशीत राहून विकास घडवून आणणे, ही गांधींच्या स्वराज्याची कल्पना आहे. बालकांमध्ये असलेली निरागसता महात्मा गांधीजींच्या वर्तनामध्ये होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:07 ( 1 year ago) 5 Answer 98324 +22