ब्रिटिश राजवटीचा भारतीय शेतीवर काय परिणाम झाला?www.marathihelp.com

ब्रिटिशांची राजवट सुरू झाल्यापासून करांच्या नियमांमध्ये आणि करवसूली पद्धतीमध्ये भारतात मोठे बदल झाले. याचा सर्वात जास्त परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर झाला. ब्रिटिशांच्या काळातील करांच्या काहीशा जाचक नियमांमुळे भारतातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य वाढीस लागले.

solved 5
कृषि Tuesday 14th Mar 2023 : 11:08 ( 1 year ago) 5 Answer 24308 +22