पाण्याचा वनस्पतींच्या वाढीवर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

वनस्पतींचे कोमेजणे : वनस्पतींच्या सर्व कोशिकांत पुरेसे पाणी असल्यास त्यांच्या परस्परांच्या दाबाने वनस्पती टवटवीत दिसतात. याउलट पाण्याचे प्रमाण कमी झाले की, कोशिकांतील दाब कमी होऊन त्या शिथिल होतात यामुळे ज्यांच्यातील आधार-ऊतक फारसे कार्यक्षम नसते असे पाने,कोवळ्या फांद्या, फुले

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 24825 +22