तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य का आहे?www.marathihelp.com

तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:09 ( 1 year ago) 5 Answer 55930 +22