उदारीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

उदारीकरण –
सरकारी नियंत्रण कमी करणे म्हणजे उदारीकरण होय. शासकीय बंधने शिथिल करणे म्हणजे उदारीकरण होय. 1991 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त होती. उदारीकरणाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 08:40 ( 1 year ago) 5 Answer 109728 +22