आपण पावसाचे पाणी का साठवतो?www.marathihelp.com

आज पिण्याच्या पाण्याचा तुटवडा हा चिंतेचा विषय झाला आहे; आणि पावसाचे पाणी मात्र स्वच्छ, शुद्ध असूनही उपयोगात न येता वाहून जात आहे. म्हणून पावसाच्या पाण्याच्या साठवणीची आवश्यकता आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:25 ( 1 year ago) 5 Answer 83299 +22